Thursday 19 February 2015

शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच २९ते ३२

सराव प्रश्नसंच २९
1. उद्देश व विधेय हे ..... दोन भाग आहेत ?

वाक्याचे
शब्दाचे
नामाचे
अक्षराचे

2. खालीलपैकी कोणते वर्तमानकाळी क्रियापद नाही ?

चालतो
गातो
करेन
चालते

प्रश्न 3 ते 5 हे खालील उतार्यावर आधारीत आहेत. उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.

     एका शाळेच्या बाईंनी मुलांना वर्गात पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. बाई म्हणाल्या 'मुलांनो, झाडामुळे आपल्याला फुले-फळे मिळतात, सावली मिळते तसेच पाऊसही मिळतो. झाढांमुळे मातीची झीज होत नाही. प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे. उद्या रविवार आहे, आपण उद्या वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करु या.' सगळ्या मुलांनी होकार दिला.

3. बाईंनी वर्गात कशाचे महत्त्व सांगितले ?

प्रदूषणाचे
इंधनाचे
पाण्याचे
पर्यावरणाचे

4. झाडांमुळे आपल्याला काय मिळते ?

फळे
फुले
पाऊस
सर्व पर्याय बरोबर

5. झाडे लावण्यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे ?

वृक्षदिंडी
वृक्षारोपण
वृक्षसंवर्धन
झीज

6. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अक्षरांपासून hen हा शब्द तयार होत नाही ?

Another
Elephant
Northen
Threw

7. जसे Here - there तसे Forword - ?

downword
upword
before
backword

8. खालीलपैकी योग्य ठिकाणी Capital Letter नसलेला शब्द कोणता ?

January
March
april
June

9. खालीलपैकी कोणता रंग निळा आहे ?

Red
White
Blue
Green

10. 'Vegetable' या शब्दापासून अर्थपूर्ण बनणारा शब्द कोणता ?

ege
table
vege
ble

11. आपल्या जागी कोणाला झोपवून शिवाजीराजे पेटार्यातून निघून गेले ?

हिरोजी फर्जंद
मदारी मेहतर
संभाजीराजे
संभाजी कावजी

12. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुतुबशहाने शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी तयारी केली ?

विजापूर
दिल्ली
अहमदनगर
गोवळकोंडा

13. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सदस्यांना काय मिळत असे ?

वतन
रोख पगार
जहागिरी
इनाम

14. आपेगावचे राहणारे संत कोणते ?

संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत नामदेव
संत गोरा कुंभार

15. 'मुहम्मद कुलीखान' हे नाव कोणाचे होते ?

सूर्याजी पिसाळ
मुहम्मद घोरी
दिलेरखान
नेताजी पालकर

16. मेथीची चव कशी असते ?

गोड
आंबट
तिखट
कडू

17. मासळी भातासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

सिंधुदुर्ग
सोलापूर
सांगली
सातारा

18. खालीलपैकी वेगळा पदार्थ कोणता ?

क्लोरीन
तुरटी
साखर
ब्लिचिंग पावडर

19. नकाशामध्ये कोणती दिशा दाखविलेली असते ?

पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व

20. सुरवंट किती वेळा कात टाकतो ?

एक वेळा
दोन वेळा
तीन वेळा
चार वेळा

सराव प्रश्नसंच ३०

1. 'रामप्रहरी खेडेगावामध्ये भूपाळी ऐकू येते' या वाक्यातील 'रामप्रहरी' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला असेल ?

पहाटेची प्रसन्न वेळ
रामाच्या राज्यातील प्रहरी
संध्याकाळच्या वेळी
यापैकी नाही

2. बालकवींचे संपूर्ण नाव काय ?

बाल गंगाधर टिळक
बाल सदाशिव साने गुरुजी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
राम गणेश गडकरी

प्रश्न 3 ते 5 रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा.

3. सर्वांनी जल्लोषात ..... चा कार्यक्रम केला.

मिरवणूकीचा
गाण्याचा
नाचाचा
दहीहंडीचा

4. ..... चा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात झाला.

माझा
बाळाचा
श्रीरामाचा
श्रीकृष्णाचा

5. श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त सर्वांचा ..... होता.

उपास
उपवास
आनंद
नाइलाज

6. small या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

hall
ball
tall
big

7. , या चिन्हाला काय म्हणतात ?

question mark
full stop
exclamatory mark
comma

8. I am ..... boy. रिकाम्या जागी कोणते article येईल ?

an
the
a
on

9. झाडांच्या पानांचा रंग कोणता असतो ?

Red
White
Green
Blue

10. 'numbers' शी संबंधित खालीलपैकी शब्द कोणता ?

Monday
seven
colour
month

11. डोंगरावर प्रत्येक रांगेत काही झाडे लावली असून रांगेतील मधल्या झाडाचा क्रमांक ७ वा आहे. जर रांगांएवढ्याच झाडांच्या ओळी असतील तर डोंगरावर एकूण किती झाडे लावली असतील ?

१६९
१९६
२६९
१३

12. एका सांकेतिक भाषेत A = 2+1, B = 3 - 2 असेल तर A + B = ?

1
2
3
4

13. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता ?

सातारा
सांगली
कोल्हापूर
इस्लामपूर

14. राम शामपेक्षा वयाने मोठा अाहे, शाम भरतपेक्षा वयाने मोठा आहे, तर सर्वात लहान कोण ?

भरत
राम
शाम
शाम व भरत

15. एका रांगेत १७ मुले उभी आहेत. प्रत्येकाच्या मध्ये २ मीटरचे अंतर आहे तर रांगेची लांबी किती मीटर आहे ?

३४ मीटर
३० मीटर
३६ मीटर
३२ मीटर

16. जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या ?

वेरुळ
जावळी
फलटण
सिंदखेड

17. खालीलपैकी कोण बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी निघाला ?

फाजलखान
अफजलखान
सिद्दी जौहर
उदेभान

18. अबूल हसन कुतुबशाहा कोणत्या ठिकाणचा कारभार पाहत असे ?

विजापूर
अहमदनगर
गोवळकोंडा
इंदापूर

19. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

संत रामदास
श्री चक्रधर स्वामी
संत एकनाथ
संत नामदेव

20. मथुरेत कोणाला ठेवण्यात आले होते ?

जिजाबाईंना
शिवाजी महाराजांना
औरंगजेबाला
संभाजी महाराजांना
सराव प्रश्नसंच ३१

१. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
पॅसिफिक महासागर
हिंदी महासागर
अरबी समुद्र
बंगालचा उपसागर

२. खालीलपैकी कोणता सण भाऊ बहिणींचे महत्त्व सांगणारा आहे ?
बैलपोळा
गुढीपाडवा
धुलिवंदन

३. नकाशातील वरची दिशा कोणती असते ?
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर

४. खालीलपैकी कोणते वाहन लोहमार्गावरुन धावते ?
बस
विमान
ट्रक
रेल्वे

५. पक्षी स्थलांतर कोणत्या कारणांसाठी करतात ?
अन्न
निवारा
वस्त्र
पर्याय १ व २

६. मुलींना कोणत्या कारणासाठी शिक्षण सोडावे लागते ?
भावंडांना सांभाळणे
घरकाम करणे
पाणी भरावे लागणे
सर्व पर्याय बरोबर

७. जुन्या कपड्यांचा वापर कशासाठी होतो ?
गरजवंताला देण्यासाठी
गोधडी व पायपुसणी बनविण्यासाठी
प्रतिकृती तयार करण्यासाठी
सर्व पर्याय बरोबर

८. वातावरण हे कशाचे आवरण आहे ?
जल
हवा
दगड
माती

९. शिंगाडे कशापासून मिळवितात ?
प्राण्यांपासून
खाणीतून
जमिनीतून
वनस्पतीपासून

१०. आवळ्याची चव कशी असते ?
आंबट
तुरट
कडू
गोड

११. पाण्याच्या बाबतीत खालीलपैकी चुकीची सवय कोणती ?
पाणी घेण्यासाठी लांब दांडीचे ओगराळे वापरावे
भांड्याला नळ असावा
भांड्यावर झाकण ठेवावे
नळाचे पाणी चालू ठेवावे

१२. शरीरात किती ज्ञानेंद्रिये आहेत ?
सहा
पाच
चार
तीन

१३. खालीलपैकी लवकर बरा न होणारा आजार कोणता ?
सर्दी
डोकेदुखी
पाय मुरगळणे
चिकनगुनिया

१४. कोशाच्या आत बिबळ्या कडवा किती दिवस राहतो ?
आठ दिवस
दहा दिवस
बारा दिवस
वीस दिवस

१५. खालीलपैकी पोहण्याच्या शर्यतीमध्ये कोणी नाव कमावले आहे ?
रवींद्र जैन
शरद गायकवाड
सुधाचंद्रन
सीमा आगम

सराव प्रश्नसंच ३२


१. आदिलशाहनी मोर्यांना कोणता किताब दिला ?
चंद्रराव
सरलष्कर
शेरशहा
हिंमतराव

२. अफजलखान वाईचा किती वर्षे सुभेदार होता ?
दहा
आठ
नऊ
बारा

३. शूर पण क्रूर होता -
जयसिंग
सिद्दी जोहर
तानाजी मालुसरे
शिवा काशिद

४. शायिस्तेखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला ?
पुरंदर
तोरणा
राजगड
रायगड

५. पुरंदरचा तह केव्हा झाला ?
सन १६६५
सन १६६६
सन १६७०
सन १६६८

६. शिवाजी महाराज मिठाईच्या पेटार्यात बसून कोठे निघून गेले ?
दिल्ली
आग्रा
सुरत
विजापूर

७. महाडजवळील उमरठे हे गाव कोणाचे होते ?
शिवाजी महाराज
बाजीप्रभू देशपांडे
तानाजी मालुसरे
सूर्याजी पिसाळ

८. गागाभट्टाचे घराणे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ?
काशी
पैठण
पुणे
देहू

९. घोडदळाचे किती विभाग होते ?
दोन
तीन
चार
एक

१०. कुतुबशाहची राजधानी कोणती ?
अहमदनगर
विजापूर
सुरत
गोवळकोंडा

११. चौथाईद्वारे वसुलीचा कितवा हिस्सा मिळत असे ?
एक अष्टमांश
एक चतुर्थांश
एक पंचमांश
दोन तृतीयांश

१२. विजयनगरचा सम्राट कोण होता ?
सम्राट अकबर
कृष्णदेवराय
रामदेव
कुतुबशाह

१३. नरसी गावचे राहणारे कोण ?
संत एकनाथ
संत नामदेव
श्रीचक्रधरस्वामी
संत रामदास

१४. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
वेरुळचे - भोसले
सिंदखेडचे - जाधव
मुधोळचे - मोरे
फलटणचे - निंबाळकर

१५. पेमगिरीच्या किल्ल्यावर निजामशाहला कोणी घोषित केले ?
शिवाजी महाराज
शहाजीराजे
आदिलशाह
संभाजीराजे

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया द्या .